यवतमाळ – यवतमाळ- वाशिम लोकसभा मदरारसंघासाठी आज दिनांक 25 मार्च रोजी गोवींद देवाजी चव्हाण या अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. उद्या दिनांक 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिनांक आहे.
चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 39 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहे. उद्या शेवटच्या दिवाशी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात यावर निवडणूक रिंगणातील अंतीम उमेदवार ठरणार आहे.









