यवतमाळ कॉटन सिटी

DSC_2205

 यवतमाळ हे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादक जिल्ह्यांपैकी एक महत्वाचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी अर्धे अधिक क्षेत्रामध्ये कापूस पिकविण्यात येतो. कापूस हे जिल्ह्यातील महत्वाचे नगदी पिक असून विकसित शेतकरी हे नेहमी सुधारित कपाशीचे पिक घेण्यावर भर देतात. महाराष्ट्र राज्य हे देशातील कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. एकूण क्षेत्रफळापैकी एक त्रीतीआंश क्षेत्रात कपाशीची लागवड होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 − six =