राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडणार नाही – सुनील तटकरे

लढविलेल्या एकूण जागा राष्ट्रवादी काँग्रेस 69 लढविलेल्या एकूण जागा २00४ची निवडणूक २00४ साली काँग्रेसला मागे टाकत राष्ट्रवादीने ७१ जागा जिंकल्या. मात्र, निकालानंतरच्या वाटाघाटीत काँग्रेस कोट्यातील २ कॅबिनेट व १ राज्यमंत्री पदाच्या बदल्यात राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडला. आधी सोडला होता दावा राष्ट्रवादी काँग्रेस 124 157 वर्धा : मंत्रिपदे सोडा, आघाडीत संपूर्ण मंत्रिमंडळ वाट्याला आले तरी मुख्यमंत्रिपदावरील दावा राष्ट्रवादी सोडणार नाही, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रविवारी वध्र्यात मांडली.
राष्ट्रवादी १४४ जागांच्या भूमिकेवर ठाम आहे. तशी अटीतटीची वेळ आल्यास पक्षाचे नेते शरद पवार आणि
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या पातळीवर हा मुद्दा निकालात काढला जाईल, असे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


one × = 1